Visionary leader with mission to make villages self-reliant, drought-free with empowered youth.
नवा भारत, नवा माणूस घडविण्याचा हा एक व्यापक प्रयत्न... आनंदवन, शांतिवन, त्याच ताकदीचे ‘क्रांतीवन’ व्हावे हे स्वप्न....स्वातंत्र्य आंदोलनातील ध्येयवाद, त्यागवृत्ती पुनर्जीवन करावे, सामाजिक न्याय, राजकीय लोकशाही, आर्थिक समता प्रस्थापित करावी. समता, स्वातंत्र्य, बंधूत्त्व ही मूल्ये युवकांमध्ये रुजवावीत यासाठी हा प्रयत्न.
Read More about Balraj Dam Movement : Click Here